महापालिकेत अडीच वर्षांसाठी भाजपच्या वाट्याला आलेले उपमहापौरपद सव्वा वर्षातच बदलावे, त्या ठिकाणी पक्षातील एखाद्या नगरसेवकाला संधी देऊन उपकृत करावे, अशी मागणी भाजपमधील एका गटाने वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची चर्चा सुरू असून, त्या मागणीच्या अनुषंगाने उपमहा ...
महापालिका जायकवाडी धरणातून रोज १५९ एमएलडी पाणी उपसते. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिनाभरात अंदाजे ४.६९ क्युबिक मीटर पाणी पालिकेने आजवर धरणातून उपसले आहे. १५५ ते १५९ एमएलडीच्या आसपास तो आकडा जातो. ...
शहरातील पाणीटंचाईबद्दल बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागील तीन महिन्यांप्रमाणेच प्रचंड ओरड आणि आक्रोश केला. या कृत्रिम पाणीटंचाईला फक्त आणि फक्त महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हताश मनपा आयुक्त डॉ. निपुण वि ...
साताऱ्यातील साई संस्कृती सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर खेळताना एका अडीच वर्षीय बालकाने घराच्या दरवाजाच्या कड्या लावल्या अन् त्या उघडाव्या कशा हे त्यालाही सुचेना अन् बाथरूममध्ये अडकलेल्या आजीलाही काही कळेना. त्यामुळे दोघेही अडकून पडले. ...
शहरातील प्रत्येक वॉर्डाला समान पाणी मिळावे या हेतूने ११ मेपासून तीन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मागील दहा दिवसांमध्ये एकाही वॉर्डाला तीन दिवसाआड पाणी मिळाले नाही. ...
मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? ...