रत्नागिरी हापूसला औरंगाबादकरांची विशेष पसंती मिळाल्याने शुक्रवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी तब्बल एक हजार डझन आणि एकूण तीन हजार डझन आंब्यांची लक्षणीय विक्री झाली. त्याचबरोबर पुढील वर्षीपासून दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवासाठी आग्रहाचे निमंत्रणही मिळाल ...
मे महिन्याच्या सुरूवातीला पडलेला पाऊस आणि कडकडीत उन्हामुळे यावर्षी वीस टक्केच हापूसचे उत्पादन आले. त्यामुळे बाजारात दाखल झालेल्या आंब्याच्या दरावरही परिणाम झाला होता. यावर्षी कॅनिंग व्यवसायाला देखील फटका बसला असून, कॅनिंगचा दर आठ रुपयांनी घसरला आहे. ...
पावसाच्या धास्तीने रविवारी मार्केट यार्डमध्ये कर्नाटक हापूस आंब्याची प्रचंड आवक झाली. आवक जास्त आणि मागणी तुलनेत कमी असल्याने कर्नाटक हापूसच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. याचा परिणाम सर्वच आंब्याच्या किमतीवर झाला असून, रत्नागिरी हापूसचे दरदेखील २०० ते ...
वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या हापूस हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकाला बसला व दर गडगडले. पावसाने उसंत दिल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबाकाढणी सुरू आहे. २६ ते २८ तारखेपर्यंत यावर्षीचा आंबा हंगाम संपणार आहे ...
तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आवक वाढली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार डझन हापूसची पेटी ८00 ते १८00 रुपयांना विकली जात होती. ...
आता ग्राहकांना कोकणचा हापूस आंबा थेट उत्पादकांकडून आपल्या घरी मागवता येणार आहे. उत्पादक-ग्राहक यांच्यात थेट संबंध प्रस्थापित करणाऱ्या टाटा-टेस्कोच्या ‘स्टार’ या उपक्रमामुळे आता हे शक्य होणार आहे. ...
आंबा आवडत नाही असा माणूस विरळच. पण त्यातही हापूस आंबा असेल तर मात्र सोने पे सुहागाच ! मात्र हल्ली अनेकदा कर्नाटक हापूस दाखवून ग्राहकांना रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो.ही फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स ...