म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ...
Akola Veterinary College महाराष्ट्रात अकोला येथे नव्याने पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली असून, त्यामुळे राज्यातील एकूण जागा आता ४६४ इतक्या झाल्या आहेत. ...
Maharashtra Weather Update : विदर्भात (Vidarbha) उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, नागपुरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
Heat Wave in Maharashtra बुधवारी ते ३८ अंशांवर होते. गुरुवारी मात्र ते किंचित घसरण्याची शक्यता आहे. होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ...
Katepurna Dam Water : महान येथील काटेपूर्णा धरण (Katepurna Dam) मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यातच १०० टक्के क्षमतेने भरल्याने अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले. पाटबंधारे विभागाने यंदा दहा हजार हेक्टरवर रब्बी हंगामाचे उद्दिष्ट ठेवले. त्य ...
Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला (Heat wave) असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. होळीपूर्वीच नागरिकांना प्रचंड उष्ण व दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. त्यातच विदर्भातील (Vidarbha) नागरिकांची काहीशी चिंता आता वाढ ...
राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही. ...