Maharashtra Railway Accident: पुणे-अमरावतील रेल्वेतून उतरत असताना एका प्रवाशाचा पाय घसरला. प्लॅटफॉर्म आणि एक्स्प्रेस गाडीमध्ये अडकलेला प्रवाशाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आले. ...
Organic Farming : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे मुख्यालय अकोल्यातून पुण्याला हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विदर्भातील शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर (Organic Farming) ...
Vidarbha Weather Update : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसांचा पावसाचा इशारा नसल्याने दिलासा मिळाला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत पिकांना उभारी मिळण्याची संधी मिळणार असली, तरी हवामानातील अनिश्चितता कायम असल्याने शेतकऱ् ...
Katepurna Dam Water Release : महान तालुक्यातील काटेपूर्णा धरण परिसरात सततच्या पावसामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे चार दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून काटेपूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली ...
आनंदावर विरजण : एकट्या अमरावती जिल्ह्यात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बगाजी सागर धरण व चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील पूर्णा नदीच्या पात्रात दोन तरुण बुडाले. ...
Katepurna Dam Water Release : महान परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा धरण भरभराटीला आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारी दुपारी धरणाची आठ गेट प्रत्येकी ६० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला ...
ढगफुटी सदृश पावसामुळे काटेपूर्णा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी मंगळवारी धरणाचे सर्व दहा दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असून, ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. ...
रेशीम कार्यालयाकडून 'रेशीम विभाग आपल्या दारी' मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे रु. ५०० प्रतिएकर याप्रमाणे नोंदणी केली होती, परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद ...