Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Ajit Pawar Death News: पुण्यातील शासकीय इमारतींचा कायापालट करण्याचा चंग अजितदादांनी बांधला होता, त्याचा मी साक्षीदार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी आणि कालबाह्य इमारत पाडून त्या ठिकाणी अत्याधुनिक, प्रशस्त इमारत उभारण्याचा निर्णय अजितदादांनी ...
Ajit Pawar Death News: अजितदादा आणि माझी पहिली भेट मी पुण्याचा जिल्हाधिकारी असताना झाली. त्या काळात अजित पवार हे केवळ एक कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नव्ह. राज्याच्या राजकारणातही तेव्हा ते फारसे सक्रिय नव्हते. तरीसुद्धा, पहिल्या ...
Shambhavi Pathak : शांभवीच्या निधनानंतर ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या तिच्या आजी मीरा पाठक यांनी आपल्या लाडक्या नातीच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
Ajit Pawar Death News: अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ही राज्यातील सर्वांसाठी विशेषतः राज्याच्या सहकार क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद व वेदनादायक होती. त्यांच्या निधनाने समाजाने व विशेषतः सहकार क्षेत्राने एक संवेदनशील नेत्यास गमावले आहे. ...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी(२८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्देवी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रितेश देशमुखही अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता. ...
Ajit Pawar Death News: अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. ...