नवी मुंबई विमानतळ ते मुंबई ठाण्यातील आपले इच्छीत स्थळ गाठताना वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ, टोल आणि इंधनावरील खर्च यामुळे हा प्रवास जिकिरीचा ठरणार आहे. यात ‘जेएनपीए’तील अवजड वाहतुकीची भर पडणार आहे. ...
वाहतुकीचे नियोजन हा मोठा मुद्दा मानला जात होता. अटल सेतू, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आदी प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिस, सिडको, इतर यंत्रणांनी काटेकोर व्यवस्था केली होती. दिशादर्शक फलक, स्वतंत्र लेन व मनुष्यबळामुळे वाहतूक कोंडी टळली. ...
राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात रस्ते, धरणे, औद्योगिक वसाहती, मेट्रो, विमानतळ यांसारख्या विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येते. ...
purandar airport update नवीन वर्षात विमानतळाच्या जमिनीचे प्रत्यक्षात संपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे प्रस्तावित विमानतळ आहे. त्यासाठी तीन हजार एकर जागा संपादित होणार आहे. ...