एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
कोविड-१९ महामारीमुळे रशियात फसलेले १०० पेक्षा जास्त प्रवासी नागपूरकडे रविवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार आहे. रशियातून रवाना झाल्यानंतर विमान प्रारंभी दिल्ली येथे पोहोचेल आणि त्यानंतर दिल्लीहून नागपूरकडे रवाना होईल. ...
भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या एअर इंडिया च्या कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा संबोधून त्यांना कोरोना विमा योजनेमध्ये अंतर्भूत करावे. ...
केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक जारी केलं असून देशात येणाऱ्या आणि देशातून बाहेर जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला 15 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ...
वंदे भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज रात्री रूसची राजधानी मॉस्को येथून १४० भारतीयांना नागपूरला आणले जात आहे. एअर इंडियाची ही फ्लाईट आज रात्री १२.१५ वाजता नागपूरला पोहचणार आहे. ...
कोविड-१९ च्या दरम्यान होणाऱ्या विमान प्रवासाच्या नियमांमध्ये आता अनेक बदल करण्यात आले आहेत. शारीरिक संपर्क अधिकाधिक टाळता यावा, यासाठी हे बदल आहेत. या नियमांची ज्यांना कल्पना नाही त्यांना विमानतळावर अडचण निर्माण होत आहे. यामुळे हे बदलेले नियम काय आहे ...