बिबट्याने एका चिमुकलीचा बळी घेतला, तर आठ वर्षीय मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. त्यामुळे निंबळक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक होत गाव बंद, रास्ता रोको आंदोलन केले. ...
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रमाण वाढल्याच्या आरोपावरून शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप कर ...
soybean kharedi सोयाबीन हमीभाव केंद्राचे २७ प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. यापैकी गतवर्षी सोयाबीन खरेदीचा अनुभव असलेल्या चार केंद्रांना नोंदणी करण्यास पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. ...
राज्यात आज गुरुवार (दि.१३) नोव्हेंबर रोजी एकूण १,४०,४२९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १६९३९ क्विंटल लाल, ५६१८ क्विंटल लोकल, १७६० क्विंटल नं.१, १४०० क्विंटल नं.२, १३९० क्विंटल नं.३, १७०२ क्विंटल पांढरा, ९२७७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आ ...
kapus katemari वारंवार बैठका घेऊनही कापूस व्यापारी क्विंटलमागे दोन किलोची घट घेण्यावर ठाम आहेत. प्रशासनाने आदेश देऊनही घट आणि काटामारी हे प्रश्न सुटलेले नाहीत ...