पेढी नदीवर पूल व रस्त्यासह विविध मागण्यांसाठी गणोजा देवी येथील लोकांनी जलसमाधी आंदोलन केले. यामुळे भातकुली-अमरावती रस्ता दोन तास ठप्प होता. आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...
तुमसर येथील बोसनगरात गणेश भवन इमारत असून या इमारतीत गत ३५ ते ४० वर्षांपासून ११ दुकाने असून, तुमसर येथील नामवंत जनता कनिष्ठ महाविद्यालय भरत आहे. इमारत मालकाने जीर्ण इमारत असल्याचे सांगून दुकानदार व शाळा प्रशासनाला बाहेर काढण्याकरिता कट कारस्थान रचले आ ...
पावसाळ्यात गाव तलावाच्या आउटलेटमधून पाण्याचा मोठा प्रवाह लोटवाडा गावातील नागरी वस्तीत शिरत होता. याबाबाबत ग्रामस्थांनी ठराव घेऊन तो संबंधित विभागांना दिला होता. मात्र, मात्र प्रशासनाने कोणतेही पाऊल न उचलल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी अखेर जलसमाधी आं ...
जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. केंद्रातील भाजप सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमि ...
वेकोलीचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दोन दिवसातच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे धुळीचा त्रास सुरू झाल्याने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर वेकोलीने आश्वासन न प ...
Flood in Marathwada : बेजबाबदार कार्यपद्धतीने जनतेस गंभीर पूरपरिस्थितीत लोटणार्या गोदावरी सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करावा ...
गेल्या २२ दिवसांपासून नवीबेज ग्रामस्थ ग्रामपंचायत हद्दीतील २०० हेक्टर गायरान व अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने महसूल, पोलीस, पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ ...