जिल्हा बँकेने सक्तीचे कर्ज वसुली सुरू केल्यानंतर अनेक गावांतील ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून कर्जवसुलीसाठी बँकांना गावात बंदी करण्याचा ठराव केला आहे. ...
Nagpur News चिमूटभर राेजगारासाठी वनसंपदा नष्ट हाेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी अक्षरश: अधिकाऱ्यांना जनसुनावणीतून हुसकावून लावले. त्यामुळे ही जनसुनावणी गाेंधळातच गुंडाळून अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला. ...