अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे. ...
बॅँकेतील कर्ज खात्याशी आधारलिंक नसलेल्या कर्जदार शेतऱ्यांचे खाते आधार लिंक करण्याची कार्यवाही जिल्ह्यात जवळपास पूर्ण झालेली आहे. आता केवळ सातशे कर्जदार शेतकऱ्यांचे आधार लिंक करण्याचे काम शिल्लक राहिले आहे. परंतु प्रशासनापुढे भलताच पेच निर्माण झाला अस ...
कापूस विकल्यानंतर १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटल्यांनतरही आधार जोडण्याची प्रक्रिया बँकांनी पूर्ण केली नाही. यामुळे शेकडो क्विंटल कापूस विकल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात छदामही जमा झाला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पणन महासंघाचे कार्यालय आणि बँक स्त ...