Pik Vima : खरीप हंगामात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या आशेवर रब्बी हंगाम काढला, मात्र आता रब्बीही संपत आला तरी विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील लाखो शेतकरी संतप्त झाले असून प्रशासन आणि विमा कंपन्यांच्या कारभारावर ...
MGNREGA Scheme : 'मनरेगा' मजुरांच्या हजेरीसाठी आता 'फेस रिडिंग'चा नवा नियम लागू झाला आहे. मात्र, डोंगराळ भाग आणि नेटवर्कअभावी या डिजिटल हजेरीचा मोठा खोडा निर्माण झाला असून, मजुरांसह प्रशासकीय यंत्रणेचीही मोठी तारांबळ उडत आहे.(MGNREGA Scheme) ...
shenkhat trolley rate रासायनिक खताच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत त्याला पर्याय म्हणून शेतकरी नैसर्गिक व पारंपरिक शेणखताची मात्रा वाढवताना दिसत आहे. ...
Cotton Farming : अमरावती जिल्ह्याच्या कापूस पट्ट्यात आता औद्योगिक क्रांतीचे वारे वाहणार आहे. अंजनगाव सुर्जी येथील 'रेडीमेड गारमेंट क्लस्टर'(Redimade Garment Cluster) साठी राज्य सरकारने १.५२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. कापसाच्या शेतातून थेट जागतिक बा ...