हातातोंडाशी आलेला सोयाबीनचा घास अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेला. जे काही शिल्लक राहिले, ते आता बाजारात कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवाळीनंतर तरी भाववाढी होईल, अशी आशा होती. मात्र, पडते भाव कायम असल्याने शेतकऱ्यांच्या प ...
गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता २०० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी रविवारी येथे दिला. ...
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या परवानधारक व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांचा परवाना रद्द आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर माहिती. ...
महापुराचा फटका जिल्ह्यातील ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांना बसला आहे. नैसर्गिक संकटात ६ लाख ४ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार द्यावे, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावीत. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...