INDW vs BANW Semi Final : बांगलादेशने नाणेफेक जिंकली; भारताची प्रथम गोलंदाजी
सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच
कोयना धरणातून एकवीस महिन्यानंतर सांडवा विसर्ग सुरू
लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात होणारा विसर्ग कमी करून १२० क्युसेक करण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-बसवराज मुन्नोळी, मुळशी धरण प्रमुख
केळीच्या निर्यातीत अर्धापुरी येथील केळी अव्वल ठरली असून, दीड महिन्यात १५० पेक्षा जास्त ट्रक परराज्यात तसेच विदेशात पाठवण्यात आले आहेत. पुढील काळात १०० ते १५० ट्रक निर्यात केली जाणार आहेत. ...
राज्यात नागपुरी संत्र्याचे उत्पादन सात जिल्ह्यांत हाेत असले तरी संत्रा निर्यात सबसिडी मिळविण्यासाठी २२ कंपन्यांनी एकूण ३७ प्रस्ताव एकट्या अमरावती जिल्ह्यातून पुणे येथील पणन संचालनालय कार्यालयाला पाठविले आहेत. ...
Milk Subsidy: दूध अनुदानासाठी मागील १७ व नव्या ५९ अशा ७६ दूध संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून तीन महिन्यांचे अनुदान जिल्ह्यातील बहुतेक दूध उत्पादकांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
विमा तसेच नुकसानभरपाई हवी असेल तर पीक पेरा नोंदणी करणे गरजेचे आहे. ई-पाहणी अॅपवर शेतकऱ्यांनी १ ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी करायची आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. ...
Soybean & Turmeric Price Crisis: हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मेमध्ये सरासरी १६ हजारांवर पोहोचलेल्या हळदीचे भाव सध्या मात्र जवळपास अडीच हजाराने घसरले आहेत. तर सोयाबीनची दरकोंडीही कायम असल्याने पदरी निराशा येत असून, ...
यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली आहे. परंतु, सतत सुरू असलेला पाऊस व पिकावर आलेला अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीने पाणी आणले आहे. लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी भाव योग्य मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. ...
महाराष्ट्र राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी काढण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ दरम्यान ही योजना लागू राहील. ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फ ...