शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

शेतकऱ्यांसाठी टीडीसीसीचे १८० कोटींचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 4:24 AM

यंदा खरीप हंगामाच्या पीककर्जापोटी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने १८० कोटी रुपये कर्जाची तरतूद केली असून त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ९० कोटी रुपये आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : यंदा खरीप हंगामाच्या पीककर्जापोटी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने १८० कोटी रुपये कर्जाची तरतूद केली असून त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ९० कोटी रुपये आहेत. यातील ५७ कोटी ७७ लाख रुपयांचे कर्ज या दोन्ही जिल्ह्यांतील ११ हजार २४७ शेतकºयांच्या खात्यात जमा झाल्याच्या वृत्तास टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दुजोरा दिला.खरीप हंगामाच्या बी-बियाण्यांसह शेतीची विविध कामे, पेरणी, औषधफवारणीसाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी या पीककर्जाचे वाटप शेतकºयांना होत आहे. बहुउत्पादन भातासाठी हेक्टरी ६० हजार रुपये, तर नागलीच्या पिकासाठी हेक्टरी ३५ हजार रुपये पीककर्ज शेतकºयांना मिळत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत शेतकºयांना या कर्जाचा लाभ घेता येईल. तरीदेखील आतापर्यंत ११ हजार २४७ शेतकºयांनी सुमारे ११ हजार २२ हेक्टर क्षेत्रावर या पीककर्जाचा लाभ घेतला आहे. या कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करावी.

 

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारत