शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पूरक जोड - निधीला कात्री...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:42 AM

वनविभागात जास्त कामे नसतानाही त्यांना ३५ कोटींपर्यंतचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून कसा मिळतो, जिल्हा परिषदेकडे विविध कामे असूनही केवळ ...

वनविभागात जास्त कामे नसतानाही त्यांना ३५ कोटींपर्यंतचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून कसा मिळतो, जिल्हा परिषदेकडे विविध कामे असूनही केवळ सात ते आठ कोटी कृषीसाठी कसे मिळतात, असे सवाल यावेळी सदस्यांनी केले. प्रशासनाकडून जिल्हा परिषदेची बाजू मांडली जात नसल्यामुळे निधी मिळत नाही, असा आरोप नाईक यांच्यासह अन्य सदस्यांनी केला. मात्र यंत्रणा सक्षम नाही, असा आरोप चुकीचा आहे, हे सभागृहाच्या लक्षात आणून प्रशासनाची बाजूही त्यांनी मांडली.

‘लोकमत’च्या वृत्तावर चर्चा

‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या जलजीवन मिशनच्या २५ हजार नळजोडण्यांच्या वृत्तावर सभागृहात घरत यांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र यापेक्षा अधिक म्हणजे दोन लाखांच्या जवळपास नळजोडण्या गावोगावी दिल्याचे प्रशासनाने सांगितले. यावर घरत यांनी मुरबाडमध्ये या नळजोडण्यांचा लाभ मिळाला नसल्याचे सांगितले. याशिवाय पाणीपुरवठ्याच्या जुन्या योजनांचा घोळ अजूनही मिटलेला नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणली.