शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या दंडाची पावती होते रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 01:00 IST

गेल्या काही दिवसांत हे नियम न मोडता, दंडाची पावती येत असल्याने बनावट नंबरप्लेट वापरले जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे ई-चलन प्रणालीबाबत ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी साधलेला संवाद

- पंकज रोडेकरई-चलन प्रणालीमुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना आता त्यांच्या मोबाइलवर दंडाची पावती पाठवली जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत हे नियम न मोडता, दंडाची पावती येत असल्याने बनावट नंबरप्लेट वापरले जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे ई-चलन प्रणालीबाबत ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी साधलेला संवादई -चलन प्रणालीत काही त्रुटी आहे का?ई- चलन प्रणाली ही सद्यस्थितीत पाच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू झाली आहे. या प्रणालीमुळे वाहतूक पोलीस आणि वाहन चालक-मालकांमध्ये होणारे वादविवादाचे प्रकार कमी झाले आहे. त्यातच, महसूल गोळा करण्याचे काम हे वाहतूक पोलिसांचे मूळातच नाही. यामुळे आता वाद न घालता, फक्त फोटो क्लिक करण्याचे काम पोलिसांमार्फत केले जात आहे. या प्रणाली कितीवेळा नियम मोडला आहे. किती शिलकी दंड आहे. हे तातडीने समजते. त्यातून ठाणे पोलिसांनी वारंवार नियम मोडणाºया एकाकडून ५० हजारांचा दंड आकारला आहे. त्यातच ही प्रणाली योग्य असून सध्या कोणतीही सुधारणा करायची गरज आहे असे वाटत नाही. तर एखाद्या वाहतुकीच्या नियमाची दुरुस्ती किंवा वाढ करता येई शकते.बनावट नंबरप्लेटचा वापर करण्याचेप्रकार वाढले आहेत का?कारवाईवेळी बनावट नंबरप्लेट असल्याचे समजत नाही. मात्र, ते निदर्शनास आल्यावर त्यासंदर्भात रिपोर्ट ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवला जातो. त्या विभागाकडून नंबरप्लेटची तपासणी होते. त्यानंतर संबंधित विभागाकडून कारवाई होऊ शकते. तसेच त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन तक्रार पोलीस ठाण्यात करायची आहे. त्यानुसार गुन्हे दाखल होतील.वाहनचालक, मालकांना काय आवाहन कराल?ेवाहनचालकांनी वाहतूक नियमांचे तंतोतन पालन केल्यास दंड होणारच नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या जो तो गाईघडबडीत सर्रास वाहतूक नियम पायदळी तुडवताना दिसतो. नियमांचे पालन करावे, यासाठी दरवर्षी जनजागृती केली जाते.नियम न मोडता येणारी दंडाची पावती भरायची का?नियम न मोडता ही या प्रणालीद्वारे दंडाची पावती शक्यतोकोणाला पाठवली जात नाही. पण तुरळक प्रमाणात हे प्रकार समोर येत आहेत. अशा तक्रारी आल्यावर त्या चालकाला दंड न भरता त्याच्या आलेल्या तक्रारीची पहिली तपासणी के ली जाते. त्यात तो दोषी नसल्यासचे आढळून आल्यावर त्याच्याकडून दंड न घेता ती दंडाची पावती रद्द केली जाते. काही तुरळक प्रकारात बनावट नंबरप्लेट लावण्याचे प्रकार दिसत आहेत.दोषी नसलेल्या वाहनचालकाला पाठवलेली दंडाची पावती रद्द होते.तो रद्द करण्याचा तेवढा अधिकार आम्हाला आहे. - अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीthaneठाणे