अन्नधान्य बंद केले तरी रेशनकार्ड मात्र रद्द नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:56 AM2021-02-26T04:56:31+5:302021-02-26T04:56:31+5:30
--------------- * जिल्ह्याच्या शहरी भागातील शिधापत्रिकाधारक - ७५७७०० * प्राधान्यक्रमाचे अन्नधान्य लाभार्थी - ६०८४०१ * अंत्योदय योजनेतील कार्ड - ...
---------------
* जिल्ह्याच्या शहरी भागातील शिधापत्रिकाधारक - ७५७७००
* प्राधान्यक्रमाचे अन्नधान्य लाभार्थी - ६०८४०१
* अंत्योदय योजनेतील कार्ड - १३१३०
.......
अन्नधान्य बंद केलेल्या शिधापत्रिकाधारक शहर निहाय खालीलप्रमाणे
शहराचे नाव - कारवाईपात्र कारवाई झालेले कार्डधारक
ठाणे - १३६८० १३६५६
भिवंडी - १८७२६ १६०७७
कल्याण - ९१५६ ९०५४
डोंबिवली - २१७७ २१४७
डोंबिवली उप- ५१६० ३७९५
ठाणे उप - १३६०७ ९८३५
वाशी - ८०४१ ५१०३
भाईंदर - ६७५० ६६९३
उल्हासनगर - ५४०६ ५३१२
उल्हासनगर उप- ९२९४ ९२३५
अंबरनाथ - ६१९१ ६०९४
बदलापूर - ११८९ ११७३
मुंब्रा - १०३८८ ६७३३