देशभर सराफांचा संप सुरु असतानाच वसईतील मोठ्या सराफांनी ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर संपातून माघार घेऊन दुकाने सुरु केल्याने वसईतील सराफ संघटनेने संताप ...
येथील आगारातील बसला बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली असून तिच्या शेजारील दोन गाड्यांनाही या आगीची झळ लागून महामंडळाचे २० लाखांचे नुकसान झाले ...
गेल्या एक महिनाभरापासून सुरु असलेल्या सराफांच्या संपामध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे पाडव्याच्या आदल्या दिवशी सुवर्णकार संघटनेचे पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले. ...
कल्याण-डोंबिवलीतील पाणीप्रश्न तीव्र होत असतानाच सोसायट्यांनी पैसे भरून बुक केलेले टँकरही गायब होऊ लागल्याने पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे ...
कापूरबावडी जंक्शन ते बाळकुम रस्ता रु ंदीकरणांतर्गत बुधवारी कापूरबावडी नाक्यावरील महालक्ष्मी टॉवरमधील तीन इमारती पाडण्याचे काम सुरू झाले असून त्यातील तळ अधिक २ मजल्यांची ...
फेब्रुवारीमध्ये शहापूर तालुक्यातील आटगाव येथील हरविंदर इंडस्ट्रीज येथे पडलेल्या दरोड्याची उकल करण्यात ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे ...