शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

500 रुपयांऐवजी 5000 बील येतंय, महावितरण कार्यालयावर आमदाराची धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 1:41 PM

महावितरणने तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, तोडगा काढा. महावितरणने दादागिरी करू नये , बिल भरा असा तगादा लावणे चुकीचे आहे.

डोंबिवली : वाढीव वीजबिल, सतत वीज खंडित होणे यामुळे नागरिक त्रस्त आहेत, ग्राहकांना त्रास देणे योग्य नाहीत, त्यामुळे आम्हाला आंदोलन करायला भाग पडू नका, एखादी चांगली योजना करणे गरजेचे आहे. ज्याला 500 रुपये बिल येत होते त्यांना आता 5 हजार बिल येत आहे हे योग्य नाही. दिल्ली पटर्न राबवणे गरजेचे आहे. पत्र पाठवली पण उत्तर नाही ही शोकांतिका आहे. आम्हाला इतिवृत्त हवे आहे, एमएआरसी कडे आम्ही जाऊच नाही अशी भूमिका महावीतरणची आहे, हे योग्य नाही, अशी भूमिका आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. 

महावितरणने तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, तोडगा काढा. महावितरणने दादागिरी करू नये , बिल भरा असा तगादा लावणे चुकीचे आहे. खंबालपाडा, कंचनगाव येथे दिवसातून 6 वेळा लाईट जाते. 7 किमी मध्ये इस्यु येत आहे. पण राज्यमंत्री असताना मेरी गो राउंड पद्धतीने आम्ही सर्व व्यवस्था केली, पण त्याची अमलबजावणी होत नाही. महावितरणचे अधिकारी दादागिरी करत असतील तर ते योग्य नाही, वीज खंडित होण्याचा अहवाल आम्हाला हवा. संबंधित अधिकारी तातडीने बदली करावा, वर्क फ्रॉम होम पूर्णपणे कोलमडले आहे, संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणीही आमदार चव्हाण यांनी केली. 

दरम्यान, खंबालपाडा विभागात 7 ठिकाणी समस्या असल्याचे आढळून आले आहे, त्याबाबत गणेशोत्सव काळाच्या आत काम।पूर्ण करण्यात येणार आहे,  शुक्रवारी दिवसभर शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण महावितरण अधिकाऱ्यांनी दिले

टॅग्स :thaneठाणेelectricityवीजMLAआमदारcorona virusकोरोना वायरस बातम्या