शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

घराघरांत रामकथा पोहोचावी

By admin | Updated: June 12, 2014 01:22 IST

दाजी पणशीकर: भावार्थ रामायणाचे प्रकाशन

पंढरपूर : माणसांनी जीवन जगताना रामाचा आदर्श घ्यावा. भारताची आदर्श पिढी घडविण्यासाठी घराघरांत रामकथा पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत संत साहित्यिक दाजीशास्त्री पणशीकर यांनी व्यक्त केले.श्री संत एकनाथ महाराजकृत व दाजी पणशीकर संपादित भावार्थ रामायण या ग्रंथाच्या सुधारित दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन समर्थ प्रतिष्ठान व यशवंत प्रकाशनतर्फे पंढरपुरात राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी केले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ह. भ. प. बाळशास्त्री हरिदास होते. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास, संत तुकाराम महाराजाचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज, ह. भ. प. शंकर महाराज बडवे, भागवताचार्य वा. ना. उत्पात, विठ्ठल महाराज वासकर, भानुदास महाराज ढवळीकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माधव महाराज शिवणीकर, गिरीश जोशी, मुकुंद परिचारक, श्रीकांत लाड, बाळासाहेब आराध्ये, सत्यविजय मोहोळकर, मंगेश मांगले उपस्थित होते.बाजारात पुस्तके येतात व लोप पावतात; मात्र गं्रथ अजरामर राहतात. नव्या पिढीवर संस्कार करून आदर्श नागरिक बनविण्यासाठी गं्रथ उपयोगी पडतात. यासाठी घराघरात गं्रथ असणे गरजेचे असल्याचे पणशीकर म्हणाले. स्वागत डॉ. भागवत कानडे यांनी केले तर प्रास्ताविक प्र. द. निकते यांनी केले. आभार अभिजित आवताडे यांनी मानले.