आता मोदी पर्व संपलं हे फडणवीसांनी मान्य केले. त्यांचे मनापासून कौतुक. मोदींच्या नावावर मते मिळणार नाही हे कळल्यानंतर आता भाजपा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मते मागायला निघालेत असंही खासदार राऊत म्हणाले. ...
सोलापूर : राज्य सरकारच्या समाजिक न्याय विभागामार्फत १९५८ पासून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याची योजना राबवण्यात येत ... ...