कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र देण्याची ही पद्धत नैतिकदृष्ट्या योग्य नसून, हा प्रकार आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त झाली आहे.
...
विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी येत असताना, नियमांचे पालन केले जात असतानाही कोरोना होत आहे. या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.
...