सातारा येथील विकास नगरमधील श्रेयस दत्तात्रय कदम (वय २३) याला अनोळखी दोघाजणांनी मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी रात्री वाढे फाटा परिसरात घडली. ...
दुरुस्तीच्या नावाखाली महामार्गावरील खड्ड्यांची आजपर्यंत अनेकदा डागडुजी करण्यात आली. मात्र, ही कामे दीर्घकाळ टिकू शकली नाहीत. पावसाळ्यात खड्ड्यांची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाकडून दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. ...
आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले ह ...
महामार्गावर टाकलेले दगड आणि खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी एकतर माणसाची हाडे खिळखिळी करते किंवा गाडी निकामी करते. सध्याची महामार्गाची स्थिती, वसूल होणारा टोल आणि मिळणाऱ्या सुविधा, प्रवाशांना काय हवे या सर्वांचा ऊहापोह करीत आहोत ‘लोकमत’च्या असुविधांचा ‘मह ...
‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली. ...
मोबाईलची क्रांती झाल्यानंतर जग जवळ आलं; पण ही मोबाईलची क्रांती अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्यालाही कारणीभूत ठरतेय. हे अलीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेतील समुपदेशन व मदत केंद्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये १६० जोडपी समुपदेशनासाठी आली होती. ...
हा प्रयत्न अयशस्वी झाला तर प्रशासनाला निवेदन देऊन एक दिवस टोलमुक्त आंदोलन आखावं लागेल. आर्थिक फटका बसल्यानंतर ही माणसं शहाणी होतील आणि सुविधा पुरविण्याकडे लक्ष देतील.’ ...
बहुचर्चित अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. सातारकरांनी नेहमीप्रमाणेच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत न्यायालयीन निर्णयाचा आदर केला. जिल्ह्यातील सर्वच व्यवहार शनिवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणेच सुरळीत होते. ...