अक्षय गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. अक्षय, अविनाश, विष्णू आणि संतोष हे चौघे दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास फिरून घरफोड्या करत होते. चोरून आणलेला ऐवज ते एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या सुशांत लोकरे याच्याकडे आणून देत होते. ...
अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देऊ नका, असे पोलिसांकडून अनेकदा आवाहन करूनही पालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे वाहतूक शाखेने बुधवारी अचानक शहरात मोहीम राबवून राबविली. ज्या मुलांच्या हातात पालकांनी गाडी दिली. त्या वीस पालकांवर पोलिसांनी दंडा ...
तुझ्या पतीला पुसेगावच्या यात्रेला घेऊन जाणार असल्याचे थोरल्या जावेने सांगितल्यानंतर त्यास आक्षेप घेणाऱ्या धाकट्या जावेने निवार्णीचा इशारा दिला. त्यानंतर थोरल्या जावेने धाकट्या जावेस मारहाण केली. त्याचबरोबर सासऱ्याला शिवीगाळ केली. याप्रकरणी कोरेगाव पो ...
आपला नवस पूर्ण व्हावा किंवा बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक मोठ्या श्रद्धेने महाराजांच्या रथावर रोख रक्कम स्वरुपात देणगी अर्पण करतात. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी १०, २०, ५०, १०० तसेच २००० रुपयांच्या नोटांच्या माळा अर् ...
सुवर्णनगरीमध्ये आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. दरम्यान, मंदिरात श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्यावतीने भक्तांना बुंदी प्रसादाचे मोफत वाटप करण्या ...
या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके तयार केली आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी, साखर आयुक्त कार्यालयाचा एक प्रतिनिधी, वजनमापे विभागाचा एक अधिकारी, तसेच शेतकरी सं ...
‘वाढत्या महिला अत्याचारांबाबत समाजही सकारात्मक जागृत होत असल्याचे चित्र आहे. समाजामधील ज्या महिलांनी संघर्ष करून आपले ध्येय गाठले आहे, अशा महिलांच्या प्रेरणादायी यशकथांना माध्यमांनी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यावी, यामुळे महिलांच्या विकासाला मदत ह ...
सध्या प्राप्त विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या पत्रानुसार जुलै, आॅगस्टमध्ये जी आवश्यक कागदपत्रे देण्यात आली होती, तीच पुन्हा देण्यासंदर्भात तसेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता तासिका तत्त्वावरील नियुक्तीसंदर्भातील ना हरकत प्रमाणपत ...
संतोष केंजळे याने वाहनचालकांना वाहने कोरेगावला नेऊ नका. जेसीबी व डंपर आपल्या वस्तीवर घेऊन चला, असे सांगितले तसेच तलाठ्यांना तुम्हाला काय करायचे ते करा, मी बघून घेतो, अशा भाषेत दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळेच ते भाजपकडे आले. म्हणूनच सत्ता स्थापन केली. मात्र, त्यांची अस्वस्थता कायमच राहिली. त्यांनी पुन्हा परतून जाण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी ते अजूनही शांत नाहीत,ह्ण असे सूचक वक्तव ...