शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Maharashtra Election 2019: कलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये; उदयनराजेंची राजे'शाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 11:12 IST

सातारा लोकसभा पोटनिवडणूक २०१९ - माझा पक्ष हा जनता आणि समाज आहे, समाजाच्या हिताविरोधात काम करत असेल नेहमी विरोध असतो

सातारा - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासोबत साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीचाही प्रचार रंगात आला आहे. विरोधकांकडून भाजपावर आरोप लावला जात आहे की, महाराष्ट्राची निवडणूक असताना कलम ३७० चा प्रचार करुन राज्यातील मुद्दे दुर्लक्षित केले जात आहे. यावरुन भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर प्रहार केला आहे. 

यावेळी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, देशाचं रक्षण करणारे जवान शहीद होतात. महाराष्ट्राशी संबंध काय विचारता त्यांना लाज वाटायला हवे. शहीदांच्या कुटुंबीयांना जाऊन भेटा, काय वाताहत असे ते समजेल. हे चुकीचं आहे. जे कलम ३७० वर प्रश्न विचारताय त्यांनी देशात राहू नये अशाप्रकारे उदयनराजेंनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. 

तसेच माझा पक्ष हा जनता आणि समाज आहे, समाजाच्या हिताविरोधात काम करत असेल नेहमी विरोध असतो, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा भंग झाला. अनेक प्रकल्प रखडलेले होते त्याला चालना भाजपा सरकारने दिले. मी पक्ष सोडला नाही समाज हा माझा पक्ष आहे. पक्ष सोडण्यासाठी खूप विचार केला. कलम ३७० सारखा निर्णय मोदींनी घेतला असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाणांनी काही काम केली नाहीत. यांना २-२ लाथा मारुन बाहेर काढणार आहेत. यांच्या वडिलांपासून सगळी पदे यांच्या घरात होती. यांनी जनतेसाठी काहीच काम केली नाही. सातारा सोडून ज्या शहरात ते राहतात त्या कराडातही विकास केला नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी विकास का केला नाही हा मोठा प्रश्न आहे. विरोधकांना स्वत:च्या घरच्यांचीही मते मिळणार नाही. हिंमत होती तर पृथ्वीराज चव्हाणांनी लढायचं होतं ना, पृथ्वीराज चव्हाण यांना हरणार याची जाणीव होती असा टोला उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाणांना लगावला आहे.  

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपाकडून निवडणूक लढविणारे छत्रपती उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत होणार असा दावा केला होता. तसेच मोदी-शहा कोणीही आले तरी उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला होता.  

टॅग्स :Article 370कलम 370Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019satara-acसाताराAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019