शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirsu Satara Updates-जिल्ह्यात कोरानामुळे आणखी सातजणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 19:41 IST

CoronaVirsu Satara Updates- सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गत चोवीत तासात नवे ५१४ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये सातजणांचा बळी गेला आहे. यामुळे बळींची संख्या १ हजार ९३१ इतकी झाली असून, बाधितांचा आकडा ६९ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरानामुळे आणखी सातजणांचा बळी नवे ५१४ रुग्ण; बाधितांची संख्या ६९ वर

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गत चोवीत तासात नवे ५१४ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये सातजणांचा बळी गेला आहे. यामुळे बळींची संख्या १ हजार ९३१ इतकी झाली असून, बाधितांचा आकडा ६९ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाल्याने जिल्हावासियांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनावरचा ताण वाढू लागला आहे. मंगळवारी जिल्ह्यामध्ये १ हजार १०४ स्वॅबची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५१४ जण बाधित आढळून आले. यामध्ये सातजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये साताऱ्यातील सदर बझारमधील ८२ वर्षीय महिला, कोडोली, ता. सातारा येथील ७२ वर्षीय पुरुष, विखळे, ता. कोरेगाव येथील ६७ वर्षीय पुरुष, नित्रळ, ता. कोरेगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, भुइज, ता. वाइ येथील ५३ वर्षीय पुरुष, ललगुण, ता. खटाव येथील ५५ वर्षीय आणि साताऱ्यातील ७४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. बंद पडलेली कोरोना सेंटर पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांची घालमेल होत आहे. गत वर्षीसारखी यंदाही परिसैथती झाली असून, प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. गत काही दिवसांपूर्वी दिवसाला आठ हजार जणांना लस दिली जात होती. मात्र, आता हा वेग वाढविण्यात आला असून, दिवसाला तब्बल २१ हजार जणांना लस दिली जात आहे. हा लसीचा वेग आणखी वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६१ हजार ७४० जण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ५ हजार ५६२ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. मास्क न लावणाऱ्या तब्बल १२ हजार जणांवर कारवाइजिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर प्रशासनाने कडक नियम अवलंबले. जिल्ह्यात गत दीड महिन्यात मास्क न घालणाऱ्या तब्बल १२ हजार जणांवर दंडात्मक कारवाइ करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. अशाप्रकारची कारवाइ सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करून बन्सल म्हणाले, वाइ तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रेला जमलेला जनसुमदायाची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. जे दोषी आढळलतील त्यांच्यावर नक्कीच कारवाइ करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर