मावा उधार मागण्यावरुन झालेल्या वादातून दोघांवर खुनीहल्ला करण्यात आला. माधवनगर रस्त्यावरील बायपास रस्त्यावर गुरुवारी भरदिवसा पंधरा मिनिटे हल्ल्याचे थरारनाट्य सुरू होते. हा थरार ...
येथे गुरुवारी शासनाच्या विसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. उद्घाटनाच्या पहिल्याच सामन्यात यजमान सांगलीने अहमदनगर संघावर ४६-२७ गुणफरकाने ...
सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकूण ७ तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. या मा ...
दुष्काळी पट्ट्यातील सुमारे १४ हजाराहून अधिक शेतकरी गेल्या चार वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकरी जत तालुक्यातील आहेत. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा राज्य शासनाचा अंगिकृत उपक्रम आहे. शासनाकडून मदत मिळत नसतानाही, उत्पन्न मिळवून देऊन स्वत:चा खर्च भागविण्यात महामंडळाचा पुढाकार असतो. परंतु खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटीला वर्षाला १२०० कोटींचे नुकसान होत आहे ...
साथी बिराज साळुंखे यांनी कायम अन्यायाविरोधात संघर्ष केला. गरिबांची एसटी वाचविण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली. याच चळवळीचा भाग म्हणून एसटी वाचविण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून एसटी ...
सांगली शहरातील संजयनगर येथील अभिनंदन कॉलनीतील गल्ली क्रमांक तीनमध्ये महापालिकेच्या फंडातून सुरू असलेल्या रस्त्याचे काम नागरिकांनी बुधवारी दुपारी बंद पाडले. ...
साखरेचे दर पडल्याने मागील दीड महिन्यापासून शेतकºयांना ऊसबिले मिळालेली नाहीत. साखर सहसंचालकांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्के रक्कम पहिल्या ...
म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन शेतकºयांना कळत नाही. पाणी सोडण्याबाबत आणि पाणीपट्टी वसुलीत अधिकाºयांचा सावळा गोंधळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव ...