विरोधी पक्षात अनेक चांगले लोक अजूनही आहेत. अशा लोकांसाठी भाजपचे दरवाजे कायम खुले राहतील. जयंत पाटील आम्हाला कुठे दिसले तर, त्यांनाही भाजपमध्ये घेऊ, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ...
महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे ...
एकरकमी ‘एफआरपी’च्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा साखर कारखान्याच्या दत्त इंडिया कंपनीच्या कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. येत्या दोन दिवसात एकरकमी उसाचे बिल मिळाले नाही, तर ...
बहे (ता. वाळवा) येथे साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊसबिलाचे तुकडे केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर कारखानदार व शासनाविरोधात निषेध फेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करीत ऊस बिलाची हो ...
सांगली : समाजातील दु:खी, पीडितांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांच्या दु:खात मनोरंजन शोधणाऱ्या प्रवृत्तींचा अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभाग असतो. नयनतारा ... ...
‘स्त्री’ने स्वत:ला ओळखले आणि आपल्यातील सामर्थ्याला सिद्ध केले तर, पदाच्या मागे न धावता पदेच आपल्याकडे धाव घेतात. महाराष्टची लेक स्वत:च्या कर्तबगारीने देशपातळीवर आपल्या पाऊलखुणा उमटवते. ...