गेल्या तिनशे दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवीत विविध उपक्रमांनी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम निर्धार संघटनेने सुरु केले आहे. आता खराब टायरीतून शहर सुशोभीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. ...
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य असले तरी इचलकरंजी शहरात मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठिंब्यावर मिळणाऱ्या मतावरच खासदार राजू शेट्टी ...
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज तालुक्यात भाजपने जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. गेल्या पाच वर्षात भाजपने ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत यश मिळविल्याने, भाजपला टक्कर देणे काँग्रेस ...
मनोज श्रीधर गाडे... वय ४२... एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मुलगा... स्वत:ही बी. ई. मेकॅनिकल इंजिनिअर झालेला... तरीही तो अंधश्रद्धेचा बळी ठरला. भानामतीचा संशय पक्का होत गेल्याने, त्याच्या क्रोधाने ...
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या जवळपास दीडशे कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. यात नगरोत्थान योजनेतून मंजूर ... ...