शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सज्ञान असलात, तरच लग्नाच्या भानगडीत पडा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:55 IST

..नाहीतर किडनॅपिंग आणि प्रसंगी बलात्काराच्या आरोपालाही मुलांना सामोरं जावं लागू शकतं

ठळक मुद्देमुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी, पण १८ वर्षांपेक्षा लहान असेल, तर कायद्याच्या दृष्टीनं ते लग्न अवैध ठरू शकतं.‘मी माझ्या मर्जीनं पळून गेले’ असं जर मुलीनं ठामपणे सांगितलं तरच मुलावरचा अपहरणाचा आरोप सिद्ध होत नाही.लग्न करताना मुलगा आणि मुलगी दोघांनीही सज्ञान असणंच आवश्यक.

प्रेमानं दोघांवर अक्षरश: गारुड केलेलं असतं. दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम असतं, पण घरच्यांपुढे गाडी अडलेली असते.आणि बघता बघता एक दिवस जोडी नौ दो ग्यारह होते...मग दोघांच्या घरचे शोधाशोध सुरू करतात. कॉलेज, नातेवाईक, मित्रमैत्रिणी अशा ठिकाणी शोधाशोध सुरू झाली, की साहजिकच पालक पोलीस स्टेशनला जातात आणि फिर्याद कसली नोंदवतात, तर माझ्या मुलीला कोणीतरी/अमुक मुलानं पळवून नेलं.’आणि मग तपासाची दिशाच बदलते. इकडे लैला मजनूची परिस्थिती अशी असते की पळून जातील कुठे? खिशातले पैसे फार दिवस पुरत नाहीत आणि कुठेतरी दोघं सापडतात. मग खरी कसोटीची वेळ येते. कारण तिथून पुढे कायद्याचं राज्य सुरू होतं. त्याचा पळून जाताना मुलामुलींनी विचारच केलेला नसतो.कायद्याचा अभ्यास हवाच१. मुलावर फिर्याद होते किड्नॅपिंगची, जर का मुलगी १८ वर्षांच्या वर असेल तर परिस्थिती जरा तरी सोपी असते. कारण ती कायद्यानं सज्ञान असते. दोघांनी जर रीतसर लग्न केलं असेल, तर ते कायद्याला मान्य असतं. पण जर का मुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी आणि १८ वर्षांपेक्षा लहान असेल, तर? तर कायद्याच्या दृष्टीनं ते लग्न अवैध असतं. खरं म्हणजे ते लग्नच नसतं.२. अशा वेळी त्या मुलीच्या खंबीरपणावर सगळं अवलंबून असतं. जर का ती मुलगी ठामपणे असंच म्हणत राहिली, की ‘मी माझ्या मर्जीनं पळून गेले’ तर त्या मुलावरचा अपहरणाचा आरोप सिद्ध होत नाही. पण जर का ती मुलगी कुठल्या दबावाला बळी पडली, आणि असं काही म्हटली, की ‘यानं मला फूस लावली’ तर मात्र त्या मुलाची अवस्था फारच बिकट होते.३. वैद्यकीय तपासणीत त्या दोघांचे शरीरसंबंध आल्याचा निष्कर्ष निघाला, तर मात्र त्या मुलावर बलात्काराचाही आरोप होऊन केस कोर्टात गेली तर साक्षीपुराव्याने काय सिद्ध होईल हा भाग वेगळा. पण अशा प्रकारच्या आरोपांनी मनस्ताप व्हायचा तो होतोच. सगळा विषय अवलंबून असतो तो त्या मुलीच्या खंबीरपणावर, सद्सद्विवेकबुद्धीवर. तिनं जर हे मान्य केलं- ‘जे झालं ते माझ्या संमतीनं झाल’ तर तो मुलगा सुटू शकतो, नाहीतर त्याच्यावर बलात्काराचा खटला दाखल होऊ शकतो.४. अशा पळून जाऊन केलेल्या लग्नातली सगळ्यात गंभीर बाब म्हणजे मुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी असणं. कारण अशा वेळी ती मुलगी इच्छेनं जरी पळून गेली असली तरी कायद्याच्या भाषेत त्याला अपहरण म्हणतात आणि शरीरसंबंधाला संमती असली, तरीही कायद्याच्या परिभाषेत त्याला बलात्कार म्हणतात.५. एवढा उद्योग करून, धोका पत्करून एकमेकांसाठी जीव पणाला लावूनही शेवटी कायदा म्हणतो, तुमचं लग्न हे लग्न नाही.६. त्यामुळे मुलगी १८ वर्षांची आणि मुलगा २१ वर्षांचा असल्याशिवाय या भानगडीत न पडणे हे उत्तम!