शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती, नद्यांचे पाणी ओसरले; पुढील २४ तासांत वादळी पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:46 IST

नागरिकांना दिलासा मिळाला

रत्नागिरी : गेले पाच दिवस रात्रीच्या वेळी मुसळधार काेसळणाऱ्या पावसाने साेमवारी सायंकाळपासून थाेडीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने जगबुडी, अर्जुना व काेदवली या नद्यांची पाणीपातळीही कमी हाेऊन इशारा पातळीखाली आली आहे.रविवारी रात्री काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या नद्यांची पाणीपातळी वाढली हाेती. जगबुडी, अर्जुना व काेदवली या नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर पाेहाेचले हाेते. त्यामुळे खेड आणि राजापूर येथील प्रशासन सतर्क झाले हाेते. राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली हाेती. शहरात पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी धास्तावले हाेते. मात्र, दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुराचे पाणी ओसरले हाेते.

चिपळुणात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात साेमवारी दिवसभरात एकूण ६१८.१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यात २५.५०, खेड ९१.५७, दापोली ६५.८५, चिपळूण १२२.४४, गुहागर ९०.८०, संगमेश्वर ९०.१६, रत्नागिरी २७.४४, लांजा ३५.४०, राजापूर तालुक्यात ६९ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात, तर सर्वांत कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात पडला आहे.

२४ तासांत वादळी पावसाचा इशाराभारतीय हवामान खात्याकडून पुढील २४ तासांत जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्याला १९ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदी किनारपट्टीलगतच्या ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.