शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती, नद्यांचे पाणी ओसरले; पुढील २४ तासांत वादळी पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:46 IST

नागरिकांना दिलासा मिळाला

रत्नागिरी : गेले पाच दिवस रात्रीच्या वेळी मुसळधार काेसळणाऱ्या पावसाने साेमवारी सायंकाळपासून थाेडीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने जगबुडी, अर्जुना व काेदवली या नद्यांची पाणीपातळीही कमी हाेऊन इशारा पातळीखाली आली आहे.रविवारी रात्री काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या नद्यांची पाणीपातळी वाढली हाेती. जगबुडी, अर्जुना व काेदवली या नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर पाेहाेचले हाेते. त्यामुळे खेड आणि राजापूर येथील प्रशासन सतर्क झाले हाेते. राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली हाेती. शहरात पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी धास्तावले हाेते. मात्र, दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुराचे पाणी ओसरले हाेते.

चिपळुणात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात साेमवारी दिवसभरात एकूण ६१८.१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यात २५.५०, खेड ९१.५७, दापोली ६५.८५, चिपळूण १२२.४४, गुहागर ९०.८०, संगमेश्वर ९०.१६, रत्नागिरी २७.४४, लांजा ३५.४०, राजापूर तालुक्यात ६९ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात, तर सर्वांत कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात पडला आहे.

२४ तासांत वादळी पावसाचा इशाराभारतीय हवामान खात्याकडून पुढील २४ तासांत जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्याला १९ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदी किनारपट्टीलगतच्या ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.