चिपळूण तालुक्यातील तिवरे येथे झालेल्या धरणफुटी दुर्घटनेला दोन महिने पूर्ण झाले. या दुर्घटनेची एसआयटी मार्फत चौकशी सुरू झाली होती. दोन महिन्यामध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते; मात्र अद्यापही या अहवालातील माहिती प्रसिद्ध न झाल्याने ...
काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष बदल झाला आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू देण्यात आला असून, त्यांच्याजागी खेडच्या अॅड. विजय भोसले यांची निवड करण्यात आली आहे. ...
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून ओळखला जाणारा असलेला नातूनगर- विन्हेरे- महाड रस्त्याला ऐन गणेशोत्सव कालावधीत मोठे भगदाड पडल्याने या पर्यायी मार्गावरील वाहतूक बंद करण्या ...
कोकण म्हटलं की, रूढी, परंपरा आल्याच. प्रत्येक सण, उत्सवात या रूढी, परंपरा आजही तेवढ्याच आत्मीयतेने जोपासल्या जात आहेत. राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची गौराई मंदिरात विराजमान न होता चक्क मानाच्या घरी विराजमान होते. येथील प्रभाकर गु ...
कोकण रेल्वे मार्गावरील नागोठणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने मुंबईहून कोकणात येणाऱ्या गाड्या तुर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात येणाºया मुंबईकरांचे हाल होणार आहेत. ...
रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारे सन २०१९-२० चे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील १० शिक्षकांची नांवे अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली़ यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील संतोष काशिराम चव्हाण या पदवीधर शिक्षकांना विश ...
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतरच झाला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि कोकण रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक यामुळे गणपती घरात आणि मुंबईकर अजून गाडीतच, अशी स्थिती झाली होती. ...