शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

प्रांताधिकाऱ्यांची कर्जतच्या बाल उपचार केंद्राला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:02 PM

मुलांना, पालकांना मार्गदर्शन; पोषण, स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांना सूचना

कर्जत : तालुक्यातील कुपोषणाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शासनाच्या आरोग्य व महिला बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या बाल उपचार केंद्रास कर्जतच्या प्रांताधिकारी यांच्यासह इतर शासकीय अधिकाºयांनी भेट देत वार्डामधील स्वच्छता व पोषणाबाबत सूचना दिल्या.कर्जत येथील दिशा केंद्राच्या पोषण हक्क गटाच्या वतीने जिल्हा तसेच राज्यस्तरावर केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर व रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीपीडीसीमधून मंजूर केलेल्या निधीमधून कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित मुलांसाठी बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या बाल उपचार केंद्रात एकूण १३ तीव्र कुपोषित मुले उपचार व पोषण सेवा घेत आहेत. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या केंद्रास समाजातील सर्वस्तरातील नागरिकांनी, शासकीय अधिकाºयांनी भेटी देत मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले आहे. २५ सप्टेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी शशिकला आहीरराव, कर्जत-खालापूरच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर, कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, सामाजिक कार्यकर्ते विजय हरिश्चंद्रे, संदीप पाटील आदीनी भेट देत मुलांच्या पालकांना मार्गदर्शन केले.प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छता, आहार पुरवणाºया कर्मचाºयांना आहाराबाबत सूचना केल्या. मुलांच्या वजनवाढीबाबतची व मुलांची मेडिकल ग्रोथ कशी, याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांच्याकडून घेतली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी रुग्णालय परिसराच्या स्वच्छतेचा आढावा घेत या बाबत मार्गदर्शन केले.बाल उपचार केंद्रासाठी आवश्यक तो निधी या पुढेही उपलब्ध करून दिला जाईल, याबाबत आश्वासित केले, तसेच तालुक्यात सुरू असलेल्या एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचाही निधी वेळेवर मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.- शशिकला आहीरराव, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकासजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार हे बाल उपचार केंद्र सुरू असून या केंद्रामधून बरे होऊन परत घरी गेलेल्या मुलांचाही पाठपुरावा करून त्यांचे आरोग्य चांगले राहील यासाठी दिशा केंद्राच्या मदतीने व मोहीम स्वरूपात हे काम नियमित ठेवण्याचे नियोजन आहे. आरोग्य व बालविकास विभागासह सर्व शासकीय विभागाच्या समन्वयाने कु पोषणाची तीव्रता कमी करण्याचे नियोजन आहे.- वैशाली ठाकूर, rai

प्रांताधिकारी, कर्जत