पनवेल इथे होणाऱ्या या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते हजर राहणार आहेत. या सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी अलिबाग येथील शेतकरी भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ...
रायगड समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट कांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी बुडाली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जणांनी पोहोत समुद्रकिनारा गाठून स्वत:चा जीव वाचवला. ...
Mumbai-Pune Expressway: आज दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ एक भीषण अपघात झाला. एक कंटेनर ब्रेक फेल होऊन सुमारे १५ ते २० वाहनांना धडकल्याने झालेल्या या अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं ...
२००५ मध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'पी अँड जी शिक्षा' सुरू करण्यात आली. शिक्षण हेच त्यांचं एकमेव ध्येय होतं. ...
केंद्र सरकारचे कांदा निर्यातीचे धोरण मागील दोन वर्षांपासून सातत्याने बदलत असतानाच आखातामधून चीन व पाकिस्तानमधील कांद्याला वाढती मागणी होऊ लागली आहे. ...