प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर संसर्गाने मानवाला होणाऱ्या आजारांना ‘झूनोसिस’ असे म्हटले जाते. बरेचदा झूनोसिसमुळे मानवांमध्ये मोठ्या प्रमाणात अपंगत्व येण्याचा किंवा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. ...
एकमेव धरण बऱ्यांच अंशी गाळाने भरल्याने व ते ५४ वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येसाठी बांधलेले असल्याने आता ते कमी पडत असून जव्हारकरांवर पाणीटंचाईचे संकट कोळसले आहे. ...
डोंबिवलीतील हरवलेल्या आठवर्षीय मोनिकाला अडीच वर्षांनंतर मायेचे छत्र मिळाल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील दहावर्षीय नंदिनी आणि तिच्या आईची (कल्पना) पाच वर्षांनंतर पुनर्भेट झाली आहे. ...
महापालिकेची प्रस्तावित पाणीदरवाढ आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे पुन्हा एकदा बारगळली असून मालमत्ता करामध्येही कोणतीही वाढ करण्यात आली ...