शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत पाणीटंचाई

By admin | Updated: October 16, 2015 02:17 IST

येथील वसाहतीत मागणीच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एलआयजी व रोडपाली परिसरात परिस्थिती अतिशय बिकट आहे

कळंबोली : येथील वसाहतीत मागणीच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एलआयजी व रोडपाली परिसरात परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस मुख्यालय परिसरात पाणीच आले नसल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.कळंबोली कॉलनीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सिडकोला मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयश येत आहे. पाण्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. कळंबोलीत एकूण आठ हजार ग्राहक असून, त्यामध्ये सिडको इमारतींची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर खासगी इमारतीही वाढल्या आहेत. त्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. आजच्या घडीला कळंबोली ३० एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र एमजेपीकडून सरासरी फक्त २२ एमएलडीच पाणी मिळत असून, बुधवारी तर २० एमएलडीच मिळाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पोलीस मुख्यालय परिसरात इमारतींना पाणीच मिळत नसल्याच्या तक्र ारी येत आहे. सेक्टर-१७ येथील नीलकंठ टॉवर येथे गेल्या पाच दिवसांपासून पाणीच आले नसल्याचे रहिवासी बालाजी घुमे यांनी सांगितले. टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे ते म्हणाले. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.च्एलआयजीमध्ये पाणीची मोठीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी बुधवारी थेट सिडको कार्यालय गाठले आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नवी मुंबई महानगर पाणीपुरवठा योजनेतून पनवेल परिसराकरिता २५ एमएलडी पाणी दिले जात होते ते बंद झाले आहे. त्यामुळे एमजेकडून मागणीच्या तुलनेत नवीन पनवेल व कळंबोलीला कमी पाणी मिळत आहे.