ग्रामीण भागातील महिलांनी व तरुणांनी कृषी पर्यटनासारखा व्यवसाय केल्यास गावातील शेकडो हातांना रोजगार मिळेल. तसेच, पर्यटन व्यवसायामुळे देशाची आर्थिक सुबत्तेत वाढ होईल, असे प्रतिपादन तरडोली (ता. बारामती) येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ...
प्राध्यापक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास शासनच जबाबदार असेल, असे मत पुटाचे अध्यक्ष डॉ. एस. एम. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
आज देशातील प्रत्येक राज्य हे नागरिकांकडे जबाबदारी म्हणून नव्हे तर उत्तरदायित्व म्हणून बघत आहे. समाजात जे कुणी सत्य मांडू पाहात आहेत, त्यांना लक्ष्य करून त्यांचा आवाज दडपला जात आहे. ...
बांबू व दगडापासून तयार होणा-या विविध वस्तूंचे प्रदर्शन, हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ३० गाळे, एॅपीथिएटर आदी सुविधांचा कलाग्राममध्ये समावेश करण्यात येणार आहे. ...