शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कर्नवडी ग्रामस्थांचे अखेर स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 6:23 PM

३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले

ठळक मुद्दे २६ जुलैला सह्याद्रीच्या कड्यामध्ये रात्री १.३० सुमारास कड्याचा काही भाग कोसळला रात्रीच्या अंधारात येथील ग्रामस्थ घरच्या बाहेरवेल्हे प्रशासनाकडून प्रसंगावधान दाखवत कुटुंबांचे स्थलांतर

मार्गासनी : पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्य कर्नवडी ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. येथील ३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याची माहीती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. कर्नवडी ग्रामस्थ मोठ्या अनर्थापासून बचावले आहेत.

कर्नवडी गावाच्या डोंगराच्या बाजूला भेगा पडल्या आहेत. वेल्ह्याचे सरपंच, तहसिलदार आणि अधिकारी यांनी कर्नवडी गावास भेट दिली.  परिसराची पाहणी केल्यावर ग्रामस्थांना स्थलांतर होण्यासाठी सूचना दिल्या होत्या. परंतु येथील ग्रामस्थ गाव सोडून जाण्यास तयार होत नव्हते. 

परंतु २६ जुलैला गावच्या वरच्या बाजूला असलेल्या सह्याद्रीच्या कड्यामध्ये रात्री १.३० सुमारास कड्याचा काही भाग कोसळून मोठा आवाज झाला. रात्रीच्या अंधारात येथील ग्रामस्थ घरच्या बाहेर पडले. यांची माहीती मिळताच वेल्हे प्रशासनाने प्रसंगावधान दाखवत त्याच दिवशी सह्याद्रीच्या कड्याकपारीत पायी चालत अधिकारी व कर्मचारी कर्नवडी येथे पोहचले. येथील लोकांना स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. महाड येथील रानवडी येथे स्थलांतर करण्यासाठी मध्येच रस्ता खचला असल्याने याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने भराव करण्यात आला. येथील ३७ कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसbhor-acभोरDamधरण