शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

पुण्याचे महापौर LIVE  :फेसबुकवर जाणून घेणार समस्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 8:01 PM

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आता पुणेकरांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेता याव्यात यासाठी त्यांनी या माध्यमाची निवड केली आहे.

पुणे :पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आता पुणेकरांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेता याव्यात यासाठी त्यांनी या माध्यमाची निवड केली आहे. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता मोहोळ त्यांच्या पेजवरून संवाद साधणार आहेत. येत्या शनिवारपासून हा उपक्रम सुरु होणार आहे. 

भाजप सरकारने यापूर्वीही नागरिकांशी थेट संवाद साधता यावा याकरिता 'मन की बात', कोपरा सभा' असे उपक्रम राबवले होते. मात्र केंद्र आणि राज्य स्तरावर राबवले जाणारे उपक्रम पहिल्यांदाच मोहोळ यांच्या संकल्पनेतून शहर पातळीवर राबवण्यात येणार आहे. यापूर्वी महापौर आपल्या दारी सारखा उपक्रम राबवण्यात येत होता. मात्र आता वेळ घालवता आणि नियमितपणे पुणेकर त्यांच्या समस्या, संकल्पना आणि सूचना मांडू शकणार आहेत. 

याबाबत ते म्हणाले की, 'शहराची भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्या बघता प्रत्येक नागरिकाची समस्या जाणून घेणे शक्य होत नाही. अशावेळी या माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेणार आहे. यातून नागरिकांच्या सूचना आणि संकल्पनांची योग्य दखल घेऊन अंमलबजावणी करण्याचा मानस आहे'. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण