शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महाविकासआघाडीमुळे प्रबोधनांच्या परंपरांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:39 IST

संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे आयोजित संविधानरत्न पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी ...

संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे आयोजित संविधानरत्न पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते निलम गोऱ्हे आणि बाबा कांबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र माळवदकर, ऍड. प्रमोद आडकर, नगरसेविका लता राजगुरू, दादासाहेब सोनवणे, डॉ. गौतम बेंगाळे, डॉ. अमोल देवळेकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर, नगरसेवक अविनाश बागवे, राहुल डंबाळे आदी उपस्थित होते.

गोऱ्हे म्हणाल्या,

सध्याच्या स्थितीत काही आव्हाने व काही शक्तीस्थाने संविधानाची मूल्ये, तत्व विचार व कृती समोर दिसतात. जातीच्या चौकटी बाहेरच्या विवाहांना विरोध, ऑनर किलिंगच्या घटना, महिलांची फसवणूक, ही आव्हाने आहेत. आपली न्यायसंस्था, पोलीस, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्योग क्षेत्र ही सामाजिक शक्ती स्थाने आहेत. या सर्वांचा विचार करूनच महाराष्ट्रात हा राजकीय निर्णय झाला.

सबनीस म्हणाले,

राजभवन हे आता राजकीय पक्षाचा अड्डा झाले आहे. ज्या राजभवनाची दारे कंगना सारख्या अभिनेत्रीसाठी उघडली जातात, त्या राजभवनाची दारे आदिवासी स्त्रीसाठी का उघडली जात नाहीत. देशातील राजकीय व्यवस्था संविधानाच्या दृष्टीने बेईमान असेल तर देशाचे भविष्य उज्वल होणार नाही. आपले संविधान साक्षरता प्रबळ व्हायला पाहिजे. धर्मनिरपेक्ष लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जनतेची विचारवादी शक्ती उत्तम असणे आवश्यक आहे.