शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणार

By admin | Published: October 02, 2014 12:08 AM

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली घरे सुविधा नव्हे,

पुणो : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली घरे सुविधा नव्हे, तर असुविधा देणारी असल्याने, अशा योजनांमध्ये अन्याय झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही कॅन्टोन्मेंट मतदार संघातील मनसेचे अधिकृत उमेदवार अजय तायडे यांनी आज येथे दिली. 
भवानी पेठेतील बाबाजान चौकातील मंजुळाबाई चाळीचे एसआरए योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात आले आहे; मात्र या योजनेचे काम निकृष्ट स्वरूपाचे झाले असल्याने, या ठिकाणच्या घरांमध्ये खेळती हवा; तसेच सूर्यप्रकाश येत नाही. या ठिकाणच्या घरांचे स्लॅबही गळू लागले आहेत. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी आजपासून विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची तायडे यांनी आज सकाळी भेट घेऊन, या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. वारंवार तक्रारी करून थकलेल्या या ठिकाणच्या रहिवाशांनी या वर्षी विधानसभेच्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज सकाळपासून विधान भवनासमोर सुरेश कांबळे, शब्बीर शेख, नंदू भादगरे, चंद्रकांत शिंदे यांच्यासह रहिवाशांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
 
4एसआरए योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या या इमारतीकडे एसआरए प्राधिकरण, महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. 
4याबाबत नागारिकांनी वारंवार तक्रारी करूनही शहरातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार त्याकडे दुर्लक्ष करतात, ही दुर्दैवी बाब आहे. 
4त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच, हा प्रश्न सोडविण्यास आपले प्राधान्य राहील. त्यासाठी लवकरच एसआरए, महापालिका प्रशासन यांची बैठक घेऊन आपण ही समस्या सोडवू, असे आश्वासन तायडे यांनी आंदोलकांना दिले.