शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी शहरातील ‘कचराकोंडी’ फुटणार

By admin | Updated: April 8, 2015 03:41 IST

तीर्थक्षेत्र आळंदीतील ‘कचराकोंडी’ आता सुटणार आहे. नगर परिषदेने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे.

पुणे : तीर्थक्षेत्र आळंदीतील ‘कचराकोंडी’ आता सुटणार आहे. नगर परिषदेने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे नियमित कचरा उचला जाऊन त्याची तत्काळ विल्हेवाट लावता येणार आहे. आळंदीत दरदिवशी साधारण १५ ते २0 टन, तर यात्राकाळात ४0 टन कचरा निर्माण होतो. नगर परिषद ठेकेदारामार्फत हा कचरा उचलते. मात्र, तो नियमित उचलला जात नाही, गाड्याच येत नाहीत, अशा अनेक तक्रारी येत असतात. यामुळे नगर परिषदेने ठेकेदावर नियंत्रण ठेवण्यासाठी व आळंदीत कुठेही कचरा राहू नये म्हणून ही जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कचरा संकलनाच्या कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नगर परिषदेच्या १0 कचरा वाहतुकीच्या वाहनांवर ही यंत्रणा बसविणे सक्तीचे केले आहे. नगर परिषदेच्या आज (मंगळवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत यास मान्यता मिळाली आहे. यामुळे कोणत्या परिसरात कचरा उचलला गेला नाही, गाडी तेथे गेली नाही, अशी तक्रार आल्यास या यंत्रणेमार्फत त्याची फेरतपासणी करता येणार आहे. तसे आढळल्यास त्या ठेकेदारावर कारवाई होऊ शकते. (प्रतिनिधी)