शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पुण्यात शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा ; २१ विद्यार्थी रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 2:39 PM

शालेय पोषण आहारातील भाताचे सेवन केल्यामुळे पुण्यात २१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. 

पुणे : शालेय पोषण आहारातील भाताचे सेवन केल्यामुळे पुण्यात २१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज येथील या शाळेतील इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी'च्या २१ विद्यार्थ्यांना आणि एका  शिक्षिकेने सकाळी १०च्या सुमारास शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ली.  खातानाही त्यांना रॉकेलचा वास येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर तासाभराने त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. शाळेने तात्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ४ दिवसांपूर्वी नव्या बचत गटाला (सेंट्रल किचन) या कामाचा ठेका दिल्याचे समजते. दरम्यान शाळेने या प्रकरणी भारती विद्यापीठाच्या पोलीस निरीक्षकांना पत्र दिले असून त्यात अन्न शिजवणाऱ्या रजनी महिला कार्यकारी या संस्थेवर कारवाईची विनंती केली आहे. 

गेली दोन  दिवसापासून खिचडीभात खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळत होत असल्याच्या तक्रारी होत्या. दोन दिवसांपूर्वी सुद्धा भात खाल्यावर मुलांना त्रास झाला होता. त्याचवेळी शाळेकडून कारवाई झाली असती तर आजचा गंभीर प्रसंग उद्भवला नसता असा आरोप पालक कैलास पाचापूरे यांनी केला आहे.खिचडीभातालादरम्यान या प्रकरणी स्थानिक नगरसेवकांनीही आक्षेप घेत मुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सध्या या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :katrajकात्रजSchoolशाळाEducationशिक्षण