शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना त्वरीत मदतीची आवश्यकता; सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:24 IST

जमिनी वाहून गेल्या आहेत, नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच वाहून गेली त्याचे पुनर्वसन कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

बारामती : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या संकटात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्वरित मदत आणि भरपाईची आवश्यकता आहे. सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत ,अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे.

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीवर पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. जमिनीवाहून गेल्या आहेत. नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच वाहून गेली त्याचे पुनर्वसन कसं करायचा हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पवार यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या नुकसानीबाबत सरकार काय धोरण जाहीर करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान यापूर्वी कधीही झाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे. पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची भेट घेत येथील परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आहे. तसेच जास्तीची मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय होतील या संकटग्रस्तांना उभे करण्यासाठी सरकार हातभार लावेल,अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRainपाऊसweatherहवामान अंदाजvegetableभाज्या