शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चासकमानचे पहिले आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST

चासकमान धरणाचा डावा कालवा खेड तालुक्याच्या पुर्व भागातील परिसरातून जातो. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर रेटवडी, खरपुडी, निमगाव, दावडी ...

चासकमान धरणाचा डावा कालवा खेड तालुक्याच्या पुर्व भागातील परिसरातून जातो. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर रेटवडी, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातील शेतकरी अवलंबुन आहे. शेतकऱ्यांनी शेतात कांदा, बटाटा, गहू व तरकारी पिके घेतली आहे. या पिकांना पाण्याची गरज आहे. कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्यामुळे जळून जाण्याच्या मार्गावर आहे. विहिरीची पाणी पातळी खालवली आहे. तसेच भीमा नदीला वाहणारा पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने अजुनही

नदीवरील बंधारे पुर्ण क्षमतेने भरले नाही. कालव्याला पाणी आल्यास पाण्याच्या गळती मुळे ओढ नाल्यांना पाणी येऊन हे पाणी थेट भिमानदी येते. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा वाढतो. धरणाच्या डाव्या कालव्या पाण्याचे पहिले आर्वतन सोडल्यास पिकांना जिवदान मिळून विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिकांना पाणी देता येईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

मध्यतरीच्या काळात अवकाळी पाऊसाचा मोठा फटका पिकांना बसला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्या पावसाच्या फटक्यातुन वाचलेली पिके व त्यानंतर शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांना पाण्याची गरज आहे. धरणाच्या डाव्या कालव्याला तत्काळ पाणी सोडावे अशी मागणी दावडीचे माजी सरपंच संतोष गव्हाणे, संतोष सातपुते,लक्ष्मण दिघे, बाजीराव जाधव, तेजस दिघे, किसन जाधव, संजय गव्हाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

फोटो

०३ दावडी

दावडी परिसरातुन जाणारा डावा कालवा कोरडा ठणठणीत पडला आहे.