शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश पक्का? राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठ वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 16:10 IST

काँग्रेसमध्ये दिल्लीपासूनच अस्वस्थता आहे....

पुणे : ‘भाजप हा जनाधार असलेला पक्ष आहे. पक्षाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभर विश्वनेता म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन काही मंडळी येत असतील तर तो निर्णय पक्षाने घ्यायचा आहे. परंतु, काँग्रेसचे कुणी संपर्कात आहेत असे मानण्याचे कारण नाही. कारण ज्या पक्षाला नेतृत्वच नाही अशा पक्षातील नेते सक्षम नेतृत्व असलेल्या पक्षाकडे येण्याचा कल राहीलच,’ असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये येण्याच्या चर्चेबाबत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. त्यामुळे भविष्यातील वाटचालींकरिता लोक मार्ग शोधतीलच.’

ईडीच्या फोननंतर लोक भाजपमध्ये जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर ते म्हणाले, ‘ईडीचे फोन आले असते तर पटोले यांनी भाजप सोडला नसता. हा सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसमध्ये दिल्लीपासूनच अस्वस्थता आहे. त्यामुळे आता काँग्रेसला कुणी वाचवू शकेल असे वाटत नाही.’

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAshok Chavanअशोक चव्हाणNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेस