शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश पक्का? राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठ वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 16:10 IST

काँग्रेसमध्ये दिल्लीपासूनच अस्वस्थता आहे....

पुणे : ‘भाजप हा जनाधार असलेला पक्ष आहे. पक्षाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभर विश्वनेता म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन काही मंडळी येत असतील तर तो निर्णय पक्षाने घ्यायचा आहे. परंतु, काँग्रेसचे कुणी संपर्कात आहेत असे मानण्याचे कारण नाही. कारण ज्या पक्षाला नेतृत्वच नाही अशा पक्षातील नेते सक्षम नेतृत्व असलेल्या पक्षाकडे येण्याचा कल राहीलच,’ असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये येण्याच्या चर्चेबाबत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. त्यामुळे भविष्यातील वाटचालींकरिता लोक मार्ग शोधतीलच.’

ईडीच्या फोननंतर लोक भाजपमध्ये जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर ते म्हणाले, ‘ईडीचे फोन आले असते तर पटोले यांनी भाजप सोडला नसता. हा सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसमध्ये दिल्लीपासूनच अस्वस्थता आहे. त्यामुळे आता काँग्रेसला कुणी वाचवू शकेल असे वाटत नाही.’

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAshok Chavanअशोक चव्हाणNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेस