शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

जीएसटीमुळे पारदर्शकता शक्य

By admin | Updated: June 28, 2017 04:02 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणण्यास केंद्र शासनाची जीएसटी करप्रणाली उपयुक्त ठरणारी आहे. जीएसटीमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : देशाच्या अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणण्यास केंद्र शासनाची जीएसटी करप्रणाली उपयुक्त ठरणारी आहे. जीएसटीमुळे व्यवहारात पारदर्शकता येईल. परंतु, कायदा आणि नियमावलीतील विसंगतीमुळे नव्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. १ जुलैपासून एलबीटीची अंमलबजावणी होणार आहे़ नियमावलीतील विसंगती त्रासदायक ठरणारी असून आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा घडवून आणणे अपेक्षित आहे. असे मत इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौटंट आॅफ इंडियाचे केंद्रीय सदस्य व प्रसिद्ध चार्टर्ड अकौटंट दिलीप सातभाई यांनी व्यक्त केले. दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौटंटस आॅफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने जीएसटी कर प्रणालीविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात झालेल्या कार्यक़्रमात सातभाई यांनी मार्गदर्शन केले. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी खासदार अमर साबळे, तसेच नगरसेवक तुषार हिंगे, बाबू नायर तसेच आयसीएआय पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष रवींद्र नेर्लीकर, उपाध्यक्ष अमोद भाटे, सुहास गार्डी, सुनील कारभारी तसेच एस़ बी़ झावरे, अशोककुमार पगारिया आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड चार्टर्ड अकौटंटस असोसिएशनचे पदाधिकारीही या कार्यक़्रमास उपस्थित होते. जीएसटीविषयी मार्गदर्शन करताना सातभाई म्हणाले, केंद्र शासनाने सहा महिन्यांपूर्वीच वस्तू आणि सेवाकर यासाठी जीएसटी लागू करण्याचे घोषित केले आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रगत करण्याच्या दृष्टीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. परंतु, त्यात काही त्रुटी आहेत. त्या त्रुटींमुळे अडचणी येण्याची शक्यता आहे. जीएसटी व्यापारी, उद्योजकांसाठी क्लिष्ट ठरणारी आहे. त्याचे कारण व्यवहाराच्या वेळचेवेळी नोंदी ठेवाव्या लागणार आहेत. काही बाबी नियमात आहेत, परंतु त्याला कायद्याचा आधार नाही. अशी विसंगती आहे. जीएसटी लागू होण्यास काही दिवसांचाच अवधी उरला आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. त्याचे कारणही जीएसटी आहे. जीएसटीसाठी त्यांच्याकडील जूनअखेरपर्यंतच्या मालाच्या साठ्याची नोंद घेतली जाणार आहे. आयसीएआयतर्फे जीएसटी साह्यता मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे़ राज्यात ३५ केंद्र सुरू केल्याचे संयोजकांनी सांगितले़