- हवेली तालुक्यातून अयोध्येला गेलेल्या यात्रेत वृद्ध बेपत्ता झाला होता, तर दुसऱ्या काशी यात्रेतून परतताना एकाचा हृदयविकाराचा मृत्यू झाला. या घटनांमुळे धार्मिक यात्रांमधील नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नऱ्हे ते वडगाव पूल या दरम्यानच्या सेवा रस्त्याचे भूसंपादन करण्यास सध्या तरी महापालिकेचे प्राधान्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले ...
मी जाट आहे आणि जाटांचे गायी, गुरे आणि शेतीवर प्रेम असते. त्यामुळे माझा बहुतेक वेळ या फार्महाउसवर जातो. आम्ही मुद्दाम सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे’’, असे धर्मेंद्र यांच्या बोलण्यात नेहमी येत असे ...
बिबट्याच्या हल्ल्यात तीन लोकांना प्राण गमवावे लागले याच पार्श्वभूमीवर, शिरूर-आंबेगाव-खेड-जुन्नर या अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळात बदल केली आहे ...
जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला तत्काळ ॲम्बुलन्समधून ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उचलण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीमध्ये त्याला मृत घोषित केले ...