परिपूर्ण कोणीही नसते. प्रत्येकात काही ना काही उणिवा आहेत. त्याचवेळेस जमेची बाजूही आहे. आपल्या गुणांनी अवगुणांवर आपल्याला मात करता येते. परंतु, अनेकदा आपण प्रयत्न करूनही आपले काही दोष आपल्याला सुधारता येत नाहीत. तो आपल्या स्वभावाचा दोष असतो, की राशीचा ...
यावर्षी नागपंचमीचा सण खास ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे यंदाच्या नागपंचमीदिवशी शिवयोग बनला आहे. हा योग तब्बल वीस वर्षांनंतर बनला असल्याची माहिती ज्योतिषतज्ज्ञांनी दिली आहे. यापूर्वी असा योग इस २००० मध्ये बनला होता. ...
२१ जून रोजी होणारे सूर्यग्रहण जगातील अनेक घटनांचे साक्षीदार बनू शकते. या ग्रहणाच्या प्रभावाने काही राशींना लाभ तर होऊ शकतो तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ...