पुरानंतर आता अवकाळी पावसाने केला पिकाचा घात By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 12:14 PM
1 / 10 ऑक्टोबर अखेरीस आलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा राज्यातील सर्वच पिकांना बसला आहे. (सर्व फोटो - भालचंद्र जुमलेदार) 2 / 10 पनवेल, उरण तालुक्यातील भात शेतात पाणी साचल्याने कापणीला आलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. 3 / 10 पुरामध्ये आधीच भाताची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यात हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 4 / 10 सरकारच्या आदेशानंतर पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. 5 / 10 रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीची पाहणी केली आहे. 6 / 10 कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. 7 / 10 कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. 8 / 10 कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. 9 / 10 कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. 10 / 10 कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. आणखी वाचा